राजुरी चौफुली उड्डाणपुलाखालील रस्ते झाले मृत्यूचे सापळे, जड वाहनांची उलथापालथ; गागामाई कंपनीवर कोट्यवधींचा भ्रष्टाचाराचा आरोप
📍 जालना–खेडा मार्गावरील अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिक त्रस्त, युवानेते वंश यादव यांची चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी जालना – जालना ते खेडा दरम्यानच्या महामार्गावर राजुरी चौफुली येथील उड्डाणपुलाखाली तयार करण्यात आलेले रस्ते हे अपघातग्रस्त आणि अत्यंत धोकादायक बनले आहेत. या रस्त्यांवरून जाणाऱ्या अनेक जड वाहनांचे अपघात झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले…
