
Samruddhi Mahamarg Inauguration: 5 जूनपासून नाशिक ते मुंबईचा प्रवास फक्त 2 तासांत!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 5 जून रोजी समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Mahamarg) शेवटचा टप्पा सुरु होणार. मुंबई-नागपूर प्रवास आता अधिक वेगवान आणि सोयीस्कर (expressway travel) होणार आहे 701 किमी लांबीच्या देशातील सर्वात आधुनिक महामार्गाचा पूर्ण लोकार्पण सोहळा 5 जून रोजी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प (dream project) समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) अखेर पूर्णत्वास आला असून, 5…