Lokprashna News

Lokprashna News has its roots in the widely respected weekly newspaper "Marathwada Lokprashna," which was first published in 1991. Founded with a mission to amplify the voice of the common people, it quickly became a trusted platform for highlighting the real issues faced by the citizens of Marathwada — from farmers' struggles and unemployment to water scarcity and local political developments. At a time when mainstream media often overlooked the grassroots realities, Marathwada Lokprashna stood firm as a beacon of truth and accountability. Its fearless reporting and unwavering commitment to public interest earned it a special place in the hearts of the people. Today, evolving with the digital age, Lokprashna News continues this proud legacy online. Under the leadership of Editor Abhaykumar Yadav, Lokprashna News remains dedicated to its founding principles — giving voice to the people’s questions, standing by the truth, and ensuring that every important issue gets the attention it deserves. From a weekly print publication to a dynamic digital news platform, Lokprashna News continues its mission: "For every voice that deserves to be heard, and every question that demands an answer."

Ladki Bahin Yojana Kailash Goryantyal

Ladki Bahin Yojana: अनुदान कपात थांबवा नाहीतर तीव्र आंदोलन – कैलास गोरंटयाल

जालना : Ladki Bahin Yojana वरून महाराष्ट्रात नव्याने राजकीय भूकंप होताना दिसत आहे. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी थेट इशारा दिला आहे की, सरकारने लाडकी बहिण योजनेतील अनुदान कपात थांबवावी आणि महिलांना निवडणुकीत दिलेलं 2100 रुपये प्रतिमहिन्याचं अनुदान तात्काळ द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन उभारलं जाईल. भाजपा आणि शिंदे सेनेच्या युतीने विधानसभा निवडणुकीत Ladki Bahin Yojana…

Read More
Gajanan Tur Muder Case

Gajanan Taur Muder Case : गजानन तौर हत्या प्रकरणात मोठी कारवाई — पाचवा संशयित उमेश पवार पोलिसांच्या जाळ्यात

जालना: जालना शहराच्या मंटा चौपुली परिसरात ११ डिसेंबर २०२३ रोजी घडलेल्या गजानन तौर हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणातील पाचवा संशयित आरोपी उमेश पवार याला अखेर तालुका पोलिसांनी खरपुडी येथून अटक केली आहे. याबाबत माहिती पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे. या हत्येप्रकरणात यापूर्वी चार आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र,…

Read More
Ch.SambhajiNagar Ahir Gawali Samaj Samuhik Vivah Samelan 2025

अहिर गवळी समाजाचा भव्य १३ वा सामूहिक विवाह सोहळा संपन्न — १० नवविवाहित जोडपी बांधली विवाहबंधनात!

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : अहिर गवळी समाजाचा १३ वा भव्य सामूहिक विवाह सोहळा अक्षय तृतीयेच्या पावन पर्वावर छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद मैदानावर उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात एकूण १० वर-वधू जोडपी विवाहबंधनात अडकली असून समाजाच्या एकतेचा आणि संस्कृतीचा हा लोकोत्सव ठरला आहे. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी भव्य मंडप उभारण्यात आला होता. बारात्यांसाठी आणि बाहेरगावाहून आलेल्या…

Read More

जालना: घोटाळे उघडकीस आणल्यानंतर आमदार अर्जुन खोतकर व त्यांच्या मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या!

जालना : जालना जिल्ह्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी महाराष्ट्राच्या उन्हाळी अधिवेशनात एक मोठा खुलासा केला. जिल्ह्यात बिनधास्तपणे सुरू असलेल्या आयपीएल सट्टा, मटका-जुगार आणि जमिनींच्या गैरव्यवहाराबाबत त्यांनी सभागृहात आवाज उठवला. खोतकर यांच्या या धाडसी भूमिकेमुळे अनेकांची कुंडली हलली आणि त्यानंतर त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर संकटाचे सावट घोंगावत आहे. अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना…

Read More
Massive Corruption Exposed in Sindkhed Raja Panchayat Samiti

सिंदखेडराजा पंचायत समितीतील भ्रष्टाचार उघड – मनसे नेते राजेश इंगळे यांचा आरोप, तात्काळ कारवाईची मागणी

बुलढाणा (सिंदखेडराजा तालुका) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे परिवहन कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश इंगळे यांनी सिंदखेडराजा पंचायत समितीतील अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मौजे कुंबेफळ या गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विहीर योजनेंतर्गत विहीर मंजुरीसाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आणि ती वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

Read More
Attack On Policed Mitra

Attack On Poilce Mitra : पोलीस मित्रावर जीवघेणा हल्ला; पोलिस उपनिरीक्षकावर सुपारी देण्याचा आरोप

जालना  : शहरातील अवैध धंद्यांविषयी वरिष्ठांना सतत माहिती देणाऱ्या गायत्रीनगर येथील पोलिसमित्र दिलीप कोरवी यांच्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ला करण्यात आला असून, हा हल्ला पोलिस उपनिरीक्षकानेच गुंडांच्या मार्फत सुपारी देऊन घडवून आणल्याचा गंभीर आरोप कोरवी यांनी केला आहे. दिलीप कोरवी हे जालना शहरातील अवैध धंद्यांबाबत पोलीस विभागाला वेळोवेळी माहिती पुरवण्याचे काम करत होते. त्यांच्या या…

Read More
Back To Top