Lokprashna News

Lokprashna News has its roots in the widely respected weekly newspaper "Marathwada Lokprashna," which was first published in 1991. Founded with a mission to amplify the voice of the common people, it quickly became a trusted platform for highlighting the real issues faced by the citizens of Marathwada — from farmers' struggles and unemployment to water scarcity and local political developments. At a time when mainstream media often overlooked the grassroots realities, Marathwada Lokprashna stood firm as a beacon of truth and accountability. Its fearless reporting and unwavering commitment to public interest earned it a special place in the hearts of the people. Today, evolving with the digital age, Lokprashna News continues this proud legacy online. Under the leadership of Editor Abhaykumar Yadav, Lokprashna News remains dedicated to its founding principles — giving voice to the people’s questions, standing by the truth, and ensuring that every important issue gets the attention it deserves. From a weekly print publication to a dynamic digital news platform, Lokprashna News continues its mission: "For every voice that deserves to be heard, and every question that demands an answer."

FatherSonMurder Badnapur

FatherSonMurder Badnapur: बदनापूरमध्ये बाप-लेकाची भरदिवसा निर्घृण हत्या

FatherSonMurder Badnapur: बदनापूरमध्ये भरदिवसा बाप-लेकाची निर्घृण हत्या FatherSonMurder Badnapur या संतापजनक घटनेने संपूर्ण जालना जिल्हा हादरून गेला आहे. बदनापूर तालुक्यातील शंकरनगर येथे भरदिवसा एका सख्याच भावाने धारदार शस्त्राने गळा चिरून बाप-लेकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार) दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. ही घटना FatherSonMurder Badnapur या नावाने सोशल मिडियावर सध्या जोरदार चर्चेत आहे. या…

Read More
Highway Car Accident Jalna

Highway Car Accident Jalna | जालन्यात महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार, पाच जण गंभीर जखमी

जालन्यात ‘Highway Car Accident Jalna’ – भीषण अपघातात दोन ठार, पाच जखमी जालना जिल्ह्यातील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) आज सकाळी घडलेल्या ‘Highway Car Accident Jalna’ या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना जालन्याच्या डाबरगाव फाट्यावर…

Read More
Sand Mafia Attack on Tehsildar

Sand Mafia Attack on Tehsildar | तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला

तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर वाळू माफियांचा ‘Sand Mafia Attack on Tehsildar’ जीवघेणा हल्ला अवैध वाळू उपसा (Illegal sand mining) करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय चव्हाण (Vijay Chavan) यांच्यावर आज रविवारी पहाटे शहागड (Shahagad) येथील गोदावरी नदीपात्रात (Godavari riverbed) ट्रॅक्टर घालून जीवघेणा हल्ला (attempt to murder) करण्यात आला. या प्रकाराला ‘Sand Mafia Attack on…

Read More
Gajajnan Taur Murder Case Upadate 2025

Jalna Murder Case: मुख्य आरोपी Umesh Pawar जेलमध्ये, Gajanan Taur हत्या प्रकरणात मोठी कारवाई

जालना : शहरात गजानन तौर (Gajanan Taur) हत्या प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी उमेश पवार (Umesh Pawar) याला पोलिसांनी अटक करून आता जेलमध्ये (Jail) पाठवले आहे. 11 डिसेंबर 2023 रोजी मंठा चौफुली परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या या थरारक (Murder Case) घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली होती. उमेश पवार याच्या सात दिवसांच्या पोलिस…

Read More
Jalna Murder News

जालना : भोकर्दन नाका येथे तरुणाची तलवारीने निर्घृण हत्या; शहरात खळबळ

जालना : शहरातील भोकर्दन नाका परिसरात काल रात्री चार जणांनी दोन तरुणांवर धारदार तलवारीने हल्ला केला. या भीषण घटनेत उमेश इजे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी युवकावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना घडल्यानंतर शहरात प्रचंड खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राप्त…

Read More
Mahanagpalika Besharam Andolan

जालन्यात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलीचा मृत्यू; छत्रपती फाउंडेशनचे महापालिकेविरोधात ‘बेशरम’ आंदोलन

जालना  : शहरातील गांधी नगर भागात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सात वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती फाउंडेशनच्या वतीने महापालिकेविरोधात आज दुपारी ‘बेशरम आंदोलन’ छेडण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष सुनीलभाई रत्नपारखे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या दालनात बेशरम झाड लावून निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान महापालिका आयुक्त संतोष…

Read More
rohit sharma Retirment

रोहित शर्मा यांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली: भारतीय क्रिकेटच्या सुवर्णयुगाचा शेवट

७ मे २०२५ हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एका महत्त्वपूर्ण घटनेसाठी नेहमीच याद राहील. भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांनी आज टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर करून ही बातमी जगासमोर आणली. “माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय आहे, पण मला आता टेस्ट क्रिकेटमधून निरोप घ्यायचा आहे. भारतासाठी खेळणे…

Read More
operation sindoor

Operation Sindoor : भारताच्या दहशतवादविरोधी युद्धाचा ऐतिहासिक टप्पा

प्रस्तावना ७ मे २०२५ रोजी, भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाक-अधिकृत काश्मीर (PoK) मधील दहशतवादी तळांवर एक साहसी आणि नेमके हवाई हल्ले केले, ज्याला “ऑपरेशन सिंदूर” असे नाव देण्यात आले. हे ऑपरेशन २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिशोधात राबविण्यात आले होते. या लेखात आपण या ऑपरेशनच्या पार्श्वभूमीपासून ते त्याच्या…

Read More
Jalna Sand Mafia

जालना वाळू माफियांना तहसीलदारांचा थेट पाठिंबा? माजी आमदार गोरंट्याल यांचा गंभीर आरोप

जालना : जालना जिल्ह्यात (Jalna District) वाळू चोरी (Sand Theft) थांबण्याचे नाव घेत नाही, उलट या वाळू माफियांना थेट महसूल प्रशासनाचा (Revenue Administration) पाठिंबा मिळतोय, असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल (Ex-MLA Kailas Gorantyal) यांनी केला आहे. त्यांनी जालन्याच्या तहसीलदार छाया पवार (Tehsildar Chhaya Pawar) यांच्यावर वाळू माफियांना सपोर्ट (Support) देत असल्याचा थेट…

Read More
Maharsta Election 2025

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य निवडणूक २०२५: Supreme Court चा आदेश, OBC Reservation कायम, 4 Months मध्ये निवडणुका

महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य निवडणूक २०२५ संदर्भात सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. राज्यात गेल्या साडे तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र शासन व राज्य निवडणूक आयोगाला स्पष्टपणे चार महिन्यांच्या आत निवडणुका पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. २०२१ डिसेंबरपासून महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य निवडणूक २०२५ रखडल्या होत्या….

Read More
Back To Top